Browsing Tag

Former President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Dr. Shripal Sabnis

Pimpri : चाळीशी नंतर केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे – डॉ.श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज - भारत हा तरुणांचा देश आहे तसाच तो वयस्करांचाही (Pimpri)देश आहे, सेवानिवृत्तांनी त्यांचे वय वाढले म्हणून नाराज होऊ नये कारण सर्वांचेच वय वाढणार आहे. वयाच्या चाळीसीनंतर केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे.…