Nigadi: शिवाजी महाराज यांच्या आदर्शाप्रमाणे चालण्याची गरज – डॉ. अमोल कोल्हे
एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज की जय, एवढ्या घोषणेने आपले कर्तव्य संपत नाही. छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, समता आणि बंधुतेचा विचार स्वीकारुन देशाची सुरक्षा करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यांची जोपासना सर्वांनी करावी.…