Pimpri : टिकणे हेच महाराष्ट्रातील सरकार समोर मोठे आव्हान – भाऊ तोरसेकर
एमपीसी न्यूज - किमान समान कार्यक्रम हा गुळगुळीत शब्द आणत वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले आहेत. भाजपला बाहेर बसविणे हाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम होता. आता तो पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री पंधरा दिवस…