Pune News : अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान भारताला विश्वगुरू बनवेल; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक…
एमपीसी न्यूज : "आध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून देशाला जगात महत्त्वाच्या स्थानी स्थापित करण्याचे स्वप्न साकार केले पाहिजे. अध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि…