BJP : भाजपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला – ऐश्वर्या…
एमपीसी न्यूज - 'तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व (BJP) देऊन भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने या समाजाचा सन्मान केला. आता आम्ही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येऊन समाज उपयोगी कामे अधिक जोमाने करू शकतो. नुसतेच तृतीयपंथी नव्हे तर…