Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला खरेदी किंवा दान का करतात? जाणून घ्या त्यामागचे कारण
एमपीसी न्यूज – अक्षय्य तृतीया या सणाला (Akshaya Tritiya) हिंदू धर्मात नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या चांगल्या कर्मांचे शाश्वत परिणाम होतात असे मानले जाते. आजच्या दिवशी केलेली खरेदी किंवा दानही शाश्वत राहते ते कधीही संपत…