Congress: राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेने महाराष्ट्रात वातावरण बदलणार?
एमपीसी न्यूज - भारत जोडो यात्रेच्या लोकसहभागातून (Congress) आणि अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी 14 जानेवारी पासून भारत न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत असणारी ही यात्रा येत्या आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार…