BJP : भारताला विकासाच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प – शंकर जगताप
एमपीसी न्यूज - देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा (BJP) चार घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रगतीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. देशाचा विकास या चार घटकांच्या विकासात…