Video by Shreeram Kunte: India के लिए Chabahar Port क्यों Important hai? |
एमपीसी न्यूज - इराणच्या छाबहार बंदराचे भारतासाठी अनन्यसाधारण भू-राजनैतिक आणि सामरिक महत्व आहे. आणि हे ओळखूनच सरकारने गेल्या काही वर्षांत योग्य पावलं टाकली होती.चीनला मध्य आशियात चंचुप्रवेश करायचा असल्याने भारत-इराण संबंधांत चीन हा मोठा अडसर…