Video by Shreeram Kunte:  India के लिए Chabahar Port क्यों Important hai? | 

एमपीसी न्यूज – इराणच्या छाबहार बंदराचे भारतासाठी अनन्यसाधारण भू-राजनैतिक आणि सामरिक महत्व आहे. आणि हे ओळखूनच सरकारने गेल्या काही वर्षांत योग्य पावलं टाकली होती.चीनला मध्य आशियात चंचुप्रवेश करायचा असल्याने भारत-इराण संबंधांत चीन हा मोठा अडसर ठरतोय. काय आहे हे प्रकरण? अगदी थोडक्यात जाणून घ्या  श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

 

Youtube Link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.