Mumbai News : केंद्राच्या कृषी कायद्यातील उणिवा दूर करणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल, असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी…