Chinchwad : मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल-डॉ. विश्वंभर चौधरी
एमपीसी न्यूज- "2024 मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर (Chinchwad) आल्यास ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे काल (दि.13 मे) केले. जय भवानी तरुण मंडळ…