Maharashtra : राज्यात कमी पावसामुळे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
एमपीसी न्यूज - कमी पावसामुळे काहीराज्यात जिल्ह्यांमध्ये ( Maharashtra ) निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी…