Mpc News Vigil : हलगर्जीपणा बेतोय जीवावर, 11 महिन्यात अपघातात अडीचशे हुन अधिक जणांनी गमावले प्राण
एमपीसी न्यूज - खराब रस्ते, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. यात चालकांचा हलगर्जीपणा हे महत्वाचे कारण अपघातांना निमंत्रण देत आहे. पेट्रोल, डीझेलचे काही युनिट वाचविण्याच्या नादात वाहन न्युट्रल, बंद करून…