Maval News : जलवाहिनीचा संघर्ष हा शेतकऱ्यांचा अस्मितेचा विषय असल्याने तो कायमचा रद्द होईपर्यंत लढा…
एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात 9 आॉगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पवनानगर येथे श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळा भेगडे बोलत होते.…