Pimpri News : सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत; कामगारदिनी यशवंतभाऊ भोसले यांचा…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. कामगारांना न्याय मिळाला नाही. ही मोठी शोकांतिका आहे. कामगार दारात आला की मंत्र्यांच्या कपाळावर आट्या पडतात. पण, कंपनीचा मालक आला की…