IND VS AUS : कोहलीच्या विराट शतकाने भारत मजबूत स्थितीत
एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) तब्बल सव्वा तीन वर्षे (1205 दिवस) 24 कसोटी सामने आणि 42 डावाच्या मोठ्याच (IND VS AUS) कालावधीनंतर आलेल्या कोहलीच्या 28 व्या कसोटी शतकामुळे अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय संघ एकदम मजबूत स्थितीत आलेला आहे,…