Pune News: गांधी विचार रुजण्यासाठी अजूनही इथली भूमी सुपीक आहे – उल्हास पवार
एमपीसी न्यूज - जमीन अजून बरड नाही, हे कवितेचे शीर्षक गांधी विचारांची मौलिकता सिद्ध करते. गांधी विचार रुजण्यासाठी अजूनही इथली भूमी सुपीक आहे, असा आशावाद या कवितेतून मांडला आहे. सभोवतालच्या वाढत्या हिंसक वातावरणात नव्या पिढीसाठी तर हा संदेश…