Pimpri : जाहिरातबाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 32 लाख शेतकरी वंचित – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज - पंतप्रधान किसान योजनेचे निकष नमो (Pimpri ) शेतकरी महासन्मान योजनेस लागू केल्याने महाराष्ट्र राज्यातील सुमारे 32 लाख 37 हजार शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित आहेत. शेतकरी अनेक संकटाने राज्यातील लाखो शेतकरी आत्महत्येच्या…