Nigdi News: संत साहित्याचे मूळ भगवद्गीताच – रामचंद्र देखणे
एमपीसी न्यूज - महाराष्ट्राच्या गावागावात संत साहित्य वाचले जाते, संत साहित्याचे मूळ भगवद्गीताच आहे, ओवी, अभंग, गवळणी, पदे यातून संतांनी आपले विचार समाजाला दिले, संत साहित्यांची लोकाभिमुखता,रसाळ भाषा आणि कवित्वातून परतत्वाचा स्पर्श होतो, असे…