Mumbai : घरी परतणाऱ्या परराज्यातील मजूर, कामगारांकडून रेल्वेने तिकीट आकारु नये; मुख्यमंत्र्यांची…
एमपीसी न्यूज - परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. याचा मानवतेच्या दृष्टीने…