Pune : ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका, तेजस्वी सातपुते यांचा विद्यार्थिनींना सल्ला
एमपीसी न्यूज - "कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. 'लोक काय म्हणतील' ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी…