Pune News : उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली – डॉ. अनिल बोंडे
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करून विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. खरीप 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनी पिक विमा कंपन्यांसोबत केलेल्या करारानुसार 85 लाख शेतकऱ्यांना 5795 कोटी रुपयाचा लाभ मिळाला…