Pimpri : हिंगणघाटच्या दुर्देवी घटनेचे राजकारण ही बाब खेदजनक; राष्ट्रवादीची भाजपवर टीका
एमपीसी न्यूज- राज्यात भाजपची सत्ता असताना तब्बल पाच वर्षे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री न देणार्या आणि संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्या भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ याच म्हणीप्रमाणे आहे. सत्ता…