Pune : लेखणीवरचा अन्याय फार काळ टिकत नाही- सुशीलकुमार शिंदे
एमपीसी न्यूज- दलितांच्या लेखणीवर अन्याय झाला, तसाच मुस्लिम लेखणीवरही झाला. पण, लेखणीवरचा अन्याय फार काळ टिकत नाही, हेच सिध्द झाले आहे. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाने पुनरूज्जीवनाचे काम करावे. भाषेला पुढे न्यावे. तेच राष्ट्रीय कार्य ठरेल.…