Pimpri : नाते सुदृढ होण्यासाठी जोडीदाराचा विचार करणे गरजेचे- अध्यात्मिक गुरु शंतनु जोशी
एमपीसी न्यूज- नाते सुदृढ होण्यासाठी आणि अधिक खुलण्यासाठी आपल्या प्रत्येक नात्यामधील जोडीदाराचा देखील विचार करणे आवश्यक आहे असे मत अध्यात्मिक गुरु शंतनु जोशी यांनी व्यक्त केले. पिंपरीच्या एएसएम कॉलेजमध्ये रविवारी (दि. 16) फॉग लॅम्प मिशन…