Pimpri News: आपली विचारसरणी जीवनाची स्थिती आणि दशा ठरवते – शिवानी दीदी
एमपीसी न्यूज : परिस्थिती कशीही असो, काहीही असो. परिस्थिती अधिक सामर्थ्यवान आहे की माझ्या मनाची स्थिती हे आपल्याला तपासावे लागेल. प्रत्येक परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून वागले पाहिजे. जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा आपण कोणत्याही…