Chinchwad : सैनिकांच्या प्रती प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमान असला पाहिजे – नायक दिगेंद्र कुमार
एमपीसी न्यूज - सैनिकांच्या प्रती प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमान असला पाहिजे. सैनिक आणि नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण झाली पाहिजे, असे मत महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन व व्ही…