Bhosari : मराठी माणूस असेपर्यंत गदिमांचे गीतरामायण टिकून राहणार – डॉ. श्रीपाल सबनीस
एमपीसी न्यूज- गदिमांनी एकाहून एक सरस रचना केल्या. मराठी साहित्यामध्ये ग दि माडगूळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी माणूस जिवंत असेपर्यंत गदिमांनी रचलेले गीतरामायण टिकून राहणार आहे. त्यांची प्रतिमा श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज…