Pune : गांधीजींना पुन्हा मरू देणार नाही, यासाठी गांधी शांती यात्रा – यशवंत सिन्हा
एमपीसी न्यूज - नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, ही मागणी घेऊन गांधी शांती यात्रा आम्ही सुरू केली आहे. संविधान रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींना पुन्हा मरू न देणे. हा हेतू त्यामागे आहे, असे मत…