Maharashtra News : गेले पाच महिने तुम्ही रेशन घेतले नसेल तर होणार चौकशी
एमपीसी न्यूज : राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जातं. परंतु अनेक जण या स्वस्त धान्याचा लाभ घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ धान्य न…