Pimpri: ‘सीएए’मुळे देशात एकही घुसखोर राहणार नाही – विनोद तावडे
एमपीसी न्यूज - नागरिक संशोधन कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळामुळे, पिळवणुकीमुळे आणि अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू,…