Pimpri: भामा-आंद्रा धरणातून पाणी त्वरित आणणे गरजेचे – नितीन काळजे
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला भविष्यात पाण्याची मोठी टंचाई भासणार आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रखडला आहे. भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाण्याचा शहरासाठी…