Chinchwad : महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा हतबल औरंगजेब होतो – प्रा. नितीन…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा (Chinchwad) हतबल औरंगजेब होतो. उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेणारा वीरयोद्धा म्हणून शंभूराजांचा लौकिक होता, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे - पाटील…