Pimpri : भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे – राजेंद्र घावटे
एमपीसी न्यूज - विकास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रश्नांना उत्तरे शोधली नाहीत तर महासत्ता बनण्याचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल. सकल समाज सुखी करणे ही महासत्ता बनण्याची पहिली पायरी आहे. म्हणून प्रथम भारत हे आनंदी राष्ट्र झाले…