Pimpri : डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश एकसंध राहिला – अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज - महामानवांच्या विचारातून उद्याचा समाज घडत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपला संपूर्ण देश एकसंध राहिला आहे. (Pimpri) हेच बाबासाहेबांचे आपल्या देशावर खूप मोठे उपकार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी…