Pimpri: भगवान बाबांनी उपेक्षित, पीडित, वंचितांना दिशा दिली – गोविंद घोळवे
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र ही संतांची भूमी असून ज्ञानेश्वर हे श्वास तर तुकाराम महाराज निश्वास आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन संत भगवान बाबा यांनी उपेक्षित, पीडित, वंचित समाजाला दिशा देण्याचे महान काम केले आहे. त्यामुळे कोट्यवधी भक्त त्यांना…