Pimpri news: ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; केंद्र सरकारने राज्याला…
एमपीसी न्यूज - अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद, भात ही पिके वाया गेली आहेत. हातात तोंडला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. राज्य सरकार आपल्या परीने मदत करतच आहे. पण संकट खूप मोठे आहे. आर्थिक…