Pune : स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Pune) संकल्पनेतून 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च…