Maharashtra News : महाराष्ट्रावर भारनियमाची टांगती तलवार? दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढू लागला आहे, त्यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे काहीसे चित्र असताना भारनियमनाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच…