Pune : पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर प्रकल्पाला नक्की विरोध करा – अजित…
एमपीसी न्यूज : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. (Pune) पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा देखील नागरिकांनी विचार करायला हवा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे…