NaviSangvi : समाजाचे कान टोचण्याचे काम विचारवंतांनी केले पाहिजे : आमदार जगताप
एमपीसी न्यूज - समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम विविध प्रकारच्या संस्था करीत असतात. पण, समाजाच्या वैचारिक समृद्धीची गरज साहित्यिक, विचारवंतच पूर्ण करू शकतात. समाजाचे कान टोचण्याचे काम विचारवंतांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण…