Pune : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही -अजित पवार
एमपीसी न्यूज - राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली असून त्याकडे सरकार गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकारकडून काही उपाययोजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे…