Browsing Tag

Harinaam saptah

Kamshet : संतसंगतीमुळेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात – विश्वनाथ महाराज वारिंगे

एमपीसी न्यूज - भक्तीविना जगण्याला किंमत नाही. भक्ती करण्यासाठी आधी संतसंगत करावी. संतसंगतीनेच मनुष्याच्या मनात भक्तीचे अंकुर फुटतात. त्यातूनच पुढे मानवी जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन नामवंत कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी केले.…

Talegaon Dabhade : सुयोग्य बोलण्यानेच परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो – माऊली महाराज कदम

एमपीसी न्यूज- सुयोग्य बोलण्यानेच निर्गुण परमेश्वर सगुण रुपात प्राप्त होतो म्हणजेच परब्रह्माचा साक्षात्कार होतो. प्रसन्न बोलण्याने लक्ष्मी, पैसा, संपत्ती, प्राप्त होते. गोड बोलण्याने मित्र-सखे प्राप्त होतात. सुयोग्य बोलण्याने गौरव प्राप्त…