Mumbai News : तुम्ही दिवास्वप्न रंगवा ; महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल : संजय राऊत
एमपीसी न्यूज : भाजपाचे नेते येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील सरकार कोसळणार असून भाजपचे सरकार येईल, अशा वल्गना करत आहेत. देशातील सर्वात स्थिर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आहे. तुम्ही दिवास्वप्न रंगवा, महाविकास आघाडीचे एक वर्ष पूर्ण…