Modi Sarkar : मोदी सरकारची आठ वर्षे पुण्याच्या पदरी शून्यच – मोहन जोशी
एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या (Modi Sarkar) आठ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्यासाठी मोठमोठ्या योजना जाहीर झाल्या प्रत्यक्षात मात्र, पुणेकरांच्या पदरी शून्यच विकासकामे पडली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि…