Mumbai : ऑल इंडिया लॉयर्स युनियन महाराष्ट्र राज्य तिसरे अधिवेशन पार पडले
एमपीसी न्यूज - एआयएलयू या वकिलांच्या अखिल भारतीय संघटनेचे(Mumbai) तिसरे राज्य अधिवेशन मुंबईत संपन्न झाले. 'देशात जातीयवादी विचारधारा वेगाने फोफावत चालली याला संघ आणि प्रतिगामी शक्तिंमार्फत खतपाणी घातले जात आहे. यामुळे लोकशाही धोक्यात येऊ…