Browsing Tag

padmshree

Chinchwad: वन, पाणी, मृद व पर्यावरण रक्षण ही जागतिक चळवळ व्हावी – पोपटराव पवार

एमपीसी न्यूज - भारतातील तीनशे पन्नास जिल्हे व बारा राज्ये पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आठ हजार गावात पाणी पातळी अतिशोषित झाली आहे. विकासाच्या नावाखाली माती आणि पाण्याचे अवमूल्यन झाले आहे. यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वन संरक्षण, पाणी…