Nagpur : अजून लोकांसमोर विकासाची पूर्ण थाळी येणं बाकी आहे – पंतप्रधान मोदी
एमपीसी न्यूज : कॉंग्रेसने आतापर्यंत ओबीसी, एससी आणि एसटी लोकांकडे दुर्लक्ष केलं, पण गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करून त्यांच्या भवितव्यासाठी नवीन मार्ग सुकर केला आहे असे पंतप्रधान मोदी (Nagpur) म्हणाले. ते…