Pimpri: कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘पान टप-या’ बंद करा; राष्ट्रवादी युवतीची मागणी
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे. नागरिक 'पान टपरी'वर गोवा, गुटखा, पान या गोष्टींचे सेवन करत त्याच ठिकाणी थुंकतात. त्यामध्ये जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल. तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.…